- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
हातावर सुसाईड नोट, अंगावर जखमा; पायल रणदिवे प्रकरणात धक्कादायक खुलासे
पायल रणदिवे असे मृत तरुणीचे नाव असून, तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
-
माझ्या हातून फक्त एक हत्या झाली; माजी भाजप खासदाराच्या कबुलीने नव्या वादाला तोंड फुटणार?
बृजभूषण यांनी आपल्या आयुष्यातील एका गंभीर घटनेचा उल्लेख करत माझ्या हातून आयुष्यात फक्त एक हत्या झाली आहे. असा दावा केला आहे.
-
राज्यसभा निवडणुक – आघाडीत ‘सीट शेअरिंग’ची चुरस; ठाकरेंची थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात थेट चर्चा सुरू आहे.
-
राजधानी दिल्ली हाय अलर्टवर, ISIशी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश, 8 संशयितांना अटक
दिल्ली पोलीस यांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईत भीषण हल्ल्याचा कट रचणाऱ्या आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
-
खाकीला ‘रील्स’वर ब्रेक, महाराष्ट्र पोलिसांचा कडक आदेश, नियमभंग केल्यास शिस्तभंग कारवाई
गणवेशात असताना पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.
-
मोठी बातमी; शरद पवारांची 15 दिवसांत दुसऱ्यांदा प्रकृती खालावली; रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले दाखल
काहीसा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
-
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावातील मुक्कामात साताऱ्याची सत्ता समीकरणं बदलणार ?
पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली.
-
भाजप आमदार लोकायुक्तांच्या जाळ्यात; 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
गदग जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या एका प्रकल्पासंदर्भातील मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.
-
बदली, छळ आणि धमक्या? पोलीस निरीक्षकाचा महासंचालकांना पत्र लिहून आत्महत्येचा इशारा
पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, सततच्या जातीवाचक अपमान आणि मानसिक छळामुळे कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा.
-
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना दिलासा; राज्य सरकारकडून सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती
सध्या मुदत संपलेल्या तब्बल 14 हजार ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने जारी केला आहे.










