- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
नाशिक TCS प्रकरण – धार्मिक सक्ती, मानसिक छळ आणि ‘पत्नीला पाठवण्याच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ
नाशिकच्या TCS प्रकरणात एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
-
पुढील 72 तासांसाठी ‘यलो अलर्ट’, हीट वेव्हचा इशारा! पुण्यात 17-18 एप्रिलला तापमानाचा कहर
राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
तिर्थयात्रेला निघालेल्या कर्नाटकातील भाविकांवर काळाचा घाला; बोलेरो-ट्रक भीषण धडकेत 8 जण ठार, 12 गंभीर जखमी
भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 12 जण जखमी झाले आहेत.
-
प्रशासनात मोठे फेरबदल सुरूच; पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
कॅबिनेट बैठकीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्याची पद्धत कायम असल्याचे दिसत आहे.
-
महिला आरक्षणाला सर्वपक्षीय पाठिंबा, पण मतदारसंघ फेररचनेवर विरोध; राजधानी दिल्लीतील राजकारण तापलं
यासाठी संविधानात दुरुस्ती केली जाणार असून, सध्याच्या 543 लोकसभा जागांची संख्या वाढवून ती 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे.
-
सर्वार्थ सिद्धी योगात तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांची स्वप्ने पूर्ण होतील
वाशी, सनफा आणि सर्वार्थ सिद्धी या शुभ योगांचा लाभ मिळेल, मात्र चंद्र मीन राशीत असल्यामुळे चंद्र आणि शनीचा विष दोषही राहील.
-
भक्ती आणि भव्यतेचा संगम: कृष्णजन्मभूमी येथे ‘कृष्णावतारम’च्या दिव्य ट्रेलरचे अनावरण!
ट्रेलरचे अनावरण होताच संपूर्ण परिसर “राधे-राधे” आणि “जय श्री कृष्ण”च्या जयघोषांनी दुमदुमून गेला. प्रचंड गर्दीमुळे हा क्षण संस्मरणीय ठरला.
-
कैसे हराया वक्तव्याने चर्चेत आलेल्या सहर शेख आता अडचणीत; अवैध जात प्रमाणपत्रामुळे नगरसेविका पद धोक्यात
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणुकीत आव्हान देत चर्चेत आलेल्या या कुटुंबावर आता बनावट जात प्रमाणपत्राचा आरोप झाला आहे.
-
पंजाबमध्ये दुर्दैवी घटना; टायर फुटल्याने भाविकांनी भरलेली बस अनियंत्रित, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
भाविकांनी भरलेली एक बस अचानक अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 जण जखमी झाले आहेत.
-
25 एप्रिलला होणार ‘पुढच्या शुक्रवारी 7 वाजता’ नाटकाचा शुभारंभ प्रयोग
नात्यांची गुंतागुंत, चढ-उतार आणि आशेचा नाजूक धागा यांची सांगड घालत हे नाटक प्रेक्षकांच्या आयुष्याशी जोडणारं एक भावविश्व निर्माण करणार आहे.









