दक्षिण कुवेतमधील मंगफ येथील स्थलांतरित कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 5 भारतीयांसह 41 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट.
दहशतवादी हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारल्यापासून दहशतवादी धोक्याची भीती वाढली आहे.
मोदी सरकारचे नव्याने अस्तित्वात आलेले मंत्रिमंडळ अत्यंत सुशिक्षित आणि वैविध्यपूर्ण आहे. मंत्र्यांनी जगभरातील विद्यापीठांमधून विविध विषयांमध्ये पदवी धारण केली आहे.
भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.
नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आदींवर चर्चा होणार आहे.