मणिपुरात राष्ट्रपती राजवट लावल्यानंतरही हिंसाचार थांबलेला नाही. हिंसाचाराच्या घटना घडतच आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीसह 9 राज्यांतील तब्बल 96 जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज दुपारपर्यंत भारतात आणण्यात येणार आहे.
भारत सरकारने बांग्लादेशच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बांग्लादेशला मोठा धक्का बसला आहे.
Supreme Court ने देखील मंगेशकर रूग्णालय प्रकरणानंतर रूग्णालय प्रशासन आणि सरकारला फटकारले आहे.
Amit Shah यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तहव्वूर राणाला परत आणणं हे मोदी सरकारचं मोठं यश आहे. असं शाह म्हणाले.