सातारा (Satara) जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. अशातच उपचारा दरम्यान साताऱ्यात दोघांचा मृत्यू (death due to covid) झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना आणि सिझनल इन्फ्लुएन्झा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांत मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी […]
रायगड : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि भाजपचे माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या स्पीड बोटला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले. दोघेही सुखरूप आहेत. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे एकाच बोटने प्रवास करत होते. बोट चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा […]
रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांची (Balasaheb Thackeray)सावली म्हणून आम्ही काम केलं आहे. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे (Narayan Rane)गेल्यानंतर पक्ष संकटात आला. त्यानंतर वर्षभर गाडीत पुढं घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. पहिल्यांदा गोळी मी झेलेल पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही, हे मी शिवसेनाप्रमुखांना मी सांगत होतो. त्याची परतफेड तुम्ही केली का? तुम्ही सर्वांना ज्याचे […]
रत्नागिरी : आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे. योगेश कदम यांनी राजकीय कसं संपवायचं? त्यासाठी जे षडयंत्र रचले गेले होते त्या मातोश्रीवरील बैठकीला मी देखील होतो, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर आहेत म्हणून आमच्या चेहऱ्यावर […]
रत्नागिरी : गेले अडीच वर्षे दापोलीतील (Ratnagiri) शिवसैनिक भरडला जात होता. राष्ट्रवादी वाढली तरी चालेल पण रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) संपला पाहिजे या वृत्तीला एकनाथ शिंदेंनी आळा घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता. दापोलीतील शिवसैनिकांना संपवण्याचे काम दुर्दैवाने तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं, असा […]
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले मी जर तेथे असतो तर वैभव नाईकांच्या कानफडात मारली असती. काही दिवसापूर्वी शिवसेना नेते वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले होते कि केंद्रीय मंत्री नारायण राणे दोन महिन्यात राजीनामा देतील. वैभव […]