Raj Thackeray On Mumbai-Goa Road : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Road)कामाला होत असलेल्या विलंबावरुन कोकणवासियांना चांगलंच सुणावलं आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज कोकणामध्ये आलोय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण प्रलंबित राहण्याची कारणं किंवा ते प्रश्न उभी […]
Uddhav Thackeray on Barsu refinery : काही दिवसांपासून बारसू(Barsu refinery), सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण (Political)चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज शनिवारी रत्नागिरीमध्ये जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)आपण मुख्यमंत्री असताना शिंदे गटातील आमदारांनी बारसू प्रकल्पाविषयी दिशाभूल केल्याचा […]
उद्धव ठाकरे यांना आता बारसूचा खांदा मिळाला असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच रान पेटल्याचं दिसतंय. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. Video : ‘लोक माझे सांगाती’ च्या दुसऱ्या आवृत्तीत आहे तरी काय? उपमुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरेंचा हा दुटप्पीपणा आहे. […]
महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प सगळे गुजरातकडे वळवले आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारख्या प्रकल्पांना गुजरातमध्ये हलविल्याने उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागलीय. आज मुंबईत उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला आहे. यावेळी त्यांनी विविध […]
Udya Samant On Nana Patekar राजकारण्यांना थेट प्रश्न विचारणार महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना नानांनी थेट प्रश्न विचारले होते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सामाजिक काम करत असतो. आणि सामाजिक काम करण्यात तो इतर पुढाऱ्यां पेक्षा पुढे असतो. […]
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केलाय, शासनाने आंदोलकांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सध्या रिफायनरीच्या मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण तापल्याचं दिसतंय. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही वाकयुद्ध रंगलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ नये, यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. Market Committee Election : आधी […]