Raj Thackeray : राज्यात राजकीय घडामोडी घडत सुरु असतानाच उद्धव ठाकरेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आपल्या दौऱ्याला सुरुवात केलीय. राज ठाकरे यांनी कोकणातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून ठाकरे आज खेडमध्ये होते. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्यांना आगामी निवडणुकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असणार? याबाबत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. मागील काळात जे […]
Rajapur Contituency : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, लांजा – राजापूर विधानसभा मतदारसंघातील अजित यशवंतराव यांच्या उपस्थितीत राजापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्याशी मतदारसंघातील […]
Ratnagiri Road Accident : जिल्ह्यातील दापोली-हण्र मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या (Truck-Bus accident)समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू (8 Death)झाला आहे. यामध्ये बसमधील चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी (6 Injured)झाल्याची माहिती समोर आली आहे. दापोली (Dapoli)येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भीषण […]
सजंय राऊतांमध्ये चाटूगिरीचा उत्सांग असून त्यांच्या चाटूगिरीला खरोखर दाद दिली पाहिजे, ते 24 तास चाटूगिरी कसा करु शकतात, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना डिवचलं आहे. दरम्यान, संजय राऊतांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज […]
The single lane work will be completed by Ganeshotsav; Minister Ravindra Chavan : गणेशोत्सव (Ganeshotsav) हा कोकणवासीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळं गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे […]
उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळे 30 वर्षांची भाजप-सेनेची युती तुटली असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. त्यावर संजय राऊतांच्या टीकेला आमदार राणे यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल […]