कोकणातल्या बारसू गावातील रिफायनरी प्रकल्पावरुन आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर विरोध केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली. या टीकेला आता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. यासंदर्भआत आदित्य ठाकरेंनी ट्विट […]
Tajpur Landslide : राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणासह मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. इर्शाळवाडीतील दुर्घटना ताजी असतानाच काल रात्री अलिबाग तालुक्यातील ताजपूर येथे मोठी दरड कोसळली. दरड कोसळण्याच्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. प्रशासनातील अधिकारी […]
रत्नागिरी : कोकणातील ख्यातनाम वकील व माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर (Bapusaheb Parulekar) (94) यांचे आज (27) पावसाळी 8.50 वाजता वृध्दपकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ( Former MP Bapusaheb Parulekar passed away) रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धीवंत कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. चंद्रकांत काशिनाथ परुळेकर हे बापूसाहेब परुळेकर नावाने प्रसिद्ध होते. 1971 मध्ये त्यांनी […]
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही इर्शाळवाडीत दाखल होत दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर इर्शाळवाडी गावाला 5 लाख रुपयांची मदत आरपीआय पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याचं रामदास आठवलेंनी जाहीर केलं आहे. इर्शाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतल्यानंतर […]
Irshalwadi Landslide Update: बुधवारी रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळल्यानं अनकेांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. मागील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात आलं होतं. पण, आज हे सर्च ऑपरेशन कायमचं थांबवण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी घेतला. (Irshalwadi Landslide Search operation stopped 57 missing to be […]
Irshalwadi Landslide : अतिवृष्टीमुळे डोंगर खचला आणि इर्शाळवाडी गावावर दुखा;चा डोंगरच कोसळला. अचानक डोंगराचा काही भाग खचल्याने इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide) गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 106 नागरिकांना बाहरे काढण्यात यश आलं असून 27 मृतदेशांचा शोध घेण्यास एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. दरम्यान, अद्यापही 78 नागरिकांच्या शोधात एनडीआरएफच्या टीमचं सर्च ऑपरेशन सुरुच आहे. […]