मुंबई : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. संघटनेतील काही गोष्टींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वात आम्ही सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये काम […]
रत्नागिरी : “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही” असं म्हणत माजी खासदार आणि भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विजयादशमीदिनी त्यांनी ट्विट करुन याबाबतची घोषणा केली. त्यांनी केलेल्या या अचानक घोषणेनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली […]
Chiplun Bridge Collapse: कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Expressway) चिपळूण येथे बांधण्यात येत असलेल्या सर्वात लांब उड्डाणपुलाच्या (Chiplun Bridge Collapse) कामाला नुकतीच गती आली असताना सोमवारी सकाळी 8.30 वाजता या उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेले दोन गर्डर (girders) अचानक तुटले. ते कोसळ्यावर मोठा आवाज झाला. मात्र त्यानंतर दुपारी उड्डाण पूलाचा आणखी काही भाग कोसळला आहे. उड्डाणपुलाचे गर्डर […]
ठाणे : आगामी वर्षात मुदत संपत असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या मतदारसंघातील जिल्ह्यांमधून सध्या मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे. भाजपकडून इथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याही दोन्ही गटांनी इथून तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. […]
मुंबई : विधानपरिषदेचा कोकण पदवीधर मतदासंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. 1988 पासून 2012 सालचा एक अपवाद वगळता आजपर्यंत भाजपने मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. सध्या भाजपचे निरंजन डावखरे या मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र आता याच मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेही दावा केला आहे, सोबतच मतदार नोंदणी मोहिमही हाती घेतली आहे. याशिवाय अजितदादांच्या गटातून माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी […]
नूकतंच कोकण मराठी साहित्य परिषदेचं वाड्•मयीन आणि वाड्•मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. मागील वर्षीचा कांदबरी विभागातील ‘र. वा. दिघे स्मृती पुरस्कार’ अशोक समेळ लिखित ‘ते आभाळ भीष्माचं होतं’ या महाकादंबरीस जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषद समितीचे प्रमुख अशोक ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. ‘मातृपक्षावरच दावा सांगणे ही शिंदे-पवार गटाची लफंगेगिरी’; ठाकरे […]