Horoscope Today 17 April 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Indian Postal Department Recruitment 2023 : आजचं युग हे प्रचंड स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे तरुणांसमोरचं मोठं चॅलेंज आहे. कारण दिवसेंदिवस बेरोजगारांची ( unemployed) संख्या वाढ आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि आठवी पास (8 th)असाल तर […]
साहित्य : 1 कप हरभरा 2 मध्यम कांदा 1 कप टोमॅटो पेस्ट 1/2 चमचे लसूूण पेस्ट 1/2 चमचे आल्याची पेस्ट 1 चमचे शेंगदाण्याचे तेल आवश्यकतेनुसार पाणी आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या 1 चमचे जिरे 1 piece दालचिनीची काडी 1 – काळी वेलची 2 आवश्यकतेनुसार तेजपत्ता आवश्यकतेनुसार लवंग आवश्यकतेनुसार हिरवी वेलची 1 चमचे तूप आवश्यकतेनुसार मीठ 1/4 चमचे […]
Govt.Schemes २०१६ मध्ये राज्य सरकारने (Maharashtra)जुन्या सुकन्या योजनेच्या (Sukanya Yojana)जागी नवीन योजना सुरू केली जिला माझी कन्या भाग्यश्री योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana)म्हणतात. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट किंवा बीपीएल (BPL)प्रवर्गातील कुटुंबांना राज्य सरकारकडून(Maharashtra Government) मुलींचे अस्तित्व व शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर (Brand Ambassador)एक लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री आहे. या योजनेचे […]
Horoscope 15 April 2023 : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2023 आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष […]
Coconut Water : मार्च संपला व एप्रिल महिना सुरु झाला आहे. उन्हाळा म्हंटल की अंगाची लाहीलाही होणार हे नक्की. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी वारंवार पाणी पिणे हे महत्वाचे असते. तसेच शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणे हे देखील महत्वाचे असते. दरम्यान उन्हाळ्याच्या काळात उष्माघाताचा फटका हा आरोग्यावर होत आहे. त्यामुळे याकाळात नारळ […]