- Letsupp »
- konkan
कोकण
-
‘राणे साहेबांना लीड कमी मिळालं तर निधीही कमी देणार; नितेश राणेंचा सरपंचांना थेट इशारा
Nitesh Rane Speech in BJP Worker Meeting : सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र तक्रार करू नका, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) इशारा […]
-
नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभूत करणार, अडीच लाखांच्या फरकाने आपटणार; विनायक राऊतांचं चॅलेंज
Vinayak Raut on Narayan Rane : कोकणातील रत्नागिरी-सिधुदुर्ग (Ratnagiri-Sidhudurg Lok Sabha) जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली. तर विनायक राऊत (Vinayak Raut)हे […]
-
Maharashtra Politics : MVA ची अडचण वाढणार, भिवंडीमध्ये शरद पवारांना आव्हान देणार काँग्रेसचा इच्छुक उमेदवार?
Maharashtra Politics: राज्यात आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (MahaYuti) राज्यातील 48 पैकी जास्तीत जास्त लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोर उमेदवार आव्हान देताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून […]
-
‘रत्नागिरीवरील दावा सोडलेला नाही, सोडणारही नाही’; सामंतांनी पुन्हा ठणकावलं
Uday Samant on Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीत तिढा असलेल्या मतदारसंघात रत्नागिरी सिंधुदुर्गचाही समावेश आहे. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, मतदारसंघ कुणाकडे जाईल याबाबत काहीच निश्चित नाही. या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही दावा सोडायला तयार नाही. आज पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) या […]
-
अलिबागच्या नामांतराची मागणी नार्वेकरांच्या अंगलट; भूमिपुत्रांचा कडाडून विरोध
Rahul Narvekar News : अलिबागच्या नामांतराची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या चांगलीच अंगलट आल्याचं दिसून येत आहे. नार्वेकरांनी केलेल्या मागणीला भूमिपुत्रांकडून कडाडून विरोध केला जात आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अलिबागच्या नामांतराची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली. नार्वेकरांनी मागणी केल्यानंतर आता अलिबागकर चांगलेच भडकले आहेत. नार्वेकरांच्या भूमिकेला विरोध करीत त्यांच्या मागणीचा […]
-
नारायण राणेंकडून प्रचाराला सुरूवात, रत्नागिरी-सिधुदुर्गवर आमचाच हक्क; उदय सामंतांनी ठणकावलं
Uday Samant on Ratnagiri Sindhudurg : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. शिंद गटाला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदे गटाची मोठी दमछाक होतेय. या जागेवर लढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. मात्र, जागेवर भाजपने दावा […]










