- Letsupp »
- konkan
कोकण
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
बहुचर्चित साई रिसॉर्ट जमीनदोस्त होणार; न्यायालयाच्या निर्देशानंतर सदानंद कदम स्वखर्चाने पाडणार
Sai Resort : बहुचर्चित दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. साई रिसॉर्टचे (Sai Resort) सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रिसॉर्ट पाडण्याचे मान्य केलं आहे. सोमवारी त्यांना प्रतिज्ञापत्रावर कबुली सादर करण्याबाबतचे निर्देश न्यायमूर्ती माधव जामदार यांनी दिले आहेत. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात कलम […]
-
विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं; भास्कर जाधवांच्या मनातील खदखद बाहेर पडणार !
MLA Bhaskar Jadhav emotional letter to shivsena workers : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे नेहमी आक्रमक शैलीत बोलतात. तसेच आक्रमकपणे राजकीय निर्णय जाहीर करतात. आता आमदार भास्कर जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले. पत्रातील भाषा ही भावनिक आहे. तसेच ते रविवारी (10 मार्च) सकाळी […]
-
…’त्या’ लोकांना सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)दापोलीमध्ये (Dapoli)आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली […]
-
सुनील तटकरेंची झोप उडेल, असा खेळ भरत गोगावलेंनी मांडलाय!
रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच. त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट […]
-
भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? रामदासभाई एवढे का चिडले?
“सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे का?” असा संतप्त सवाल विचारत शिवसेनेचे (Shivsena) वाघ म्हटले जाणाऱ्या रामदास कदम यांनी महायुतीतील वाद महाराष्ट्रासमोर आणलाय. हा सवाल जरी एका ओळीचा असला तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीमध्ये किती टोकाचे वाद सुरु असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra […]
-
महायुतीत जागावाटपावरून तिढा! रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचीच; राणे शड्डू ठोकत मैदानात
Narayan Rane : येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सकाळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर […]










