धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडाऱ्याची उधळण केल्याची घटना आज सोलापुरात घडली. या प्रकारानंतर आंदोलकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर समस्त धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा निषेध व्यक्त केला असून मारहाण करणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात शिवसेनेच्या शिलेदाराला अटक होणार? रघुनाथ कुचिक यांचा […]
Monsoon 2023: गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. दुष्काळी भागातील खरिप पिके जळून गेली होती. तर धरणेही भरली नव्हते. परंतु आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यात काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यात […]
Sudhir Mungantiwar on Wagh Nakhe : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा (Afzal Khan) वध ज्या वाघनखांना केला. ती ब्रिटनमधून भारतात परत आणण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. आता ही वाघनखं (Wagh Nakhe) परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे 1 ऑक्टोबरच्या रात्री लंडनला जाणार आहेत. […]
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील जे आरक्षण मागताहेत ते टिकेला का? असा सवाल उपस्थित करीत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्यानंतर अखेर सरकारने मराठवाड्यात निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले देण्याचा जीआर काढला आहे, त्यानूसार दिलेलं आरक्षण टिकेल का? असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार […]
Sambhajiraje Chatrapati : तत्कालीन सरकारने आरक्षण दिलं होतं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं, सरकारने गायकवाड समितीचा अहवाल हवा तसा सादर न केल्यानेच आरक्षण रद्द झाल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याने अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे. आईला पाहून जरांगेंना […]
Udhav Thackeray : सत्ताधाऱ्यांकडे पक्ष फोडायला पैसे पण शेतकऱ्यांना द्यायला नसल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर टोलेबाजी केलीयं. उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर असून शिर्डीमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांनी व्यथा जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही […]