राधाकृष्ण विखे पाटलांनी खंडोबा, बिरोबा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून भंडारा कपाळाला लावावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. दरम्यान, सोलापूर दौऱ्यावर असताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकाने भंडारा उधळल्याची घटना घडली. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकरांनी राधाकृष्ण विखेंना एक प्रकारे सल्लाच दिला आहे. MHJ Fame Actor: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला ‘जवान’ची […]
Jitendra Awhad on Laxmidhar Behra : IIT मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behra) हे कायम अजब विधानं करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आम्ही पित्र मंत्राच्या जपाद्वारे आमच्या अपार्टंमेटमधून वाईट आत्मांना पळवून लावलं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या अकेलेचे तारे तोडले. लोकांचं मांसाहार करण्याचं प्रमाण वाढल्यानं हिमाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या […]
नागपूर : निवडणूक शपथपत्रातील (Fadnvis Election Affidavit Case) दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याच्या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना न्यायालयाने दोषमुक्त ठरवले आहे. या निर्णयामुळे फडणवीस यांची आमदारकी शाबूत राहिली आहे. फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाचे होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याने फडणवीसांना दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने […]
सोलापूर : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विखे पाटलांना निवेदन देण्यात आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा (Bhandara) उधळण्यात आला. यानंतर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. […]
Jayant Patil : राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले. या घटनेला आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानंतर अजित पवार गटाकडून आम्हीच राष्ट्रवादी असा दावा केला जात आहे. त्यामुळे जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच शरद पवारांच्या बाबतीत घडेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
RTE Admission : शिक्षणाची गंगा घरोघर पोहचण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत असताना अहमदनगर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरटीई अंतर्गत म्हणजेच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याचा मुख्याध्यापिकेकडून छळ केला जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. Maratha Reservation वरून लक्ष हटवण्यासाठी महाराजांच्या वाघनख्यांचा मुद्दा; कोल्हेंची टीका याप्रकरणी […]