Cm Eknath Shinde : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, त्यावरुन राज्यातील मराठा आंदोलकांमधून सरकारविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्राच आंदोलकांनी घेतला असल्याने दुसरकीकडे ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसत आहे, त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचं कोडं सरकार कसं सोडवणार? हा पेच […]
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत, सरकारने जरांगेंची मागणी केल्यानंतर मराठवाड्यातील मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या सवलती मिळणार आहेत, त्यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिला आहे. ‘ओबीसी ही […]
Ahmedngar MIDC : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एमआयडीसीचा (Ahmedngar MIDC) मुद्दा चांगलाच गाजतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत – जामखेडयेथील एमआयडीसीचा मुद्दा प्रलंबित आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यात दोन नव्या एमआयडीसींना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. […]
Ahmednagar Politics : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. नगर जिल्ह्यात देखील यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परस्थिती पाहता निळवंडे धरणातून तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू, […]
Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडींवर भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रश्नावरून पवार यांनी […]