मुंबई : शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळ सदस्यपदी दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमोल काळे यांचीही सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. नव्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतीच […]
Sanjay Shirsat on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बदलत्या वक्तव्यांवरुन जोरदार टीका केली आहे. आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार शिरसाट यांनी सांगितले की, संजय राऊत आधी म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये फूट पडली […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ( Ahmednagar) दोन्ही गटात राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन घमासान सुरू झाले आहे. यातच आता यामुळे नगरचे ( Ahmednagar) माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंडाची ठिणगी पडली होती. यामधून अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील दुभागले […]
अहमदनगर : आजकाल सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहून सायबर भामटेही यावर सक्रीय झालेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील मित्रांकडून पैस मागण्याचे सर्रास घडतांना दिसतात. जनतेचे संरक्षक असलेले पोलिसही या हॅकिंगपासून (Hacking) वाचू शकले नाही. आता नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचा धक्कदायक प्रकार […]
अहमदनगर : एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना दुसरीकडे मात्र, सातत्याने दलितांवर अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आताही अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका तरुणाला झाडाला बांधून त्याच्यावर अमानुष कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शेळी चोरीच्या संशयावरून घडली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी […]
पुणे : महाराष्ट्रातील जुन आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील किमान 14 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या 14 पैकी जालना, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (14 districts record high rainfall deficiency; […]