Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी त्यांचा हातही थरथरत होता. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखील अडवले […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधला मात्र यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं स्पष्ट दिसलं आहे. कारण यावेळी त्यांच्या अंगात त्राण तव्हता तसेच त्यांना बोलताना धाप देखील लागत होती. त्यात जरांगे यांनी अन्नासह पाणी देखील सोडलेले आहे. तर डॉक्टरांनी […]
लातूर : माजी राज्यमंत्री आणि अहमदपूरचे माजी आमदार विनायक जाधव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये खूप गर्दी झाली आहे, त्यामुळे माझी कुचंबना होत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) राम-राम ठोकला. विनायक पाटील (Vinayak Jadhav-Patil) हे यापूर्वी 1999 आणि 2014 या निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 1999 मध्ये […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ओबीसीमधील काही जातींना कशाच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं आहे? असा सवाल देखील यावेळी जरांगेंनी केलाय. उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचं आयोजन… दरम्यान मनोज जरांगे […]
Hingoli Farmers Suicide News : डोक्यावर कर्जाचा भार, काळ्या मातीतून पीकं येईना, कुटुंबाच्या खळगीचा प्रश्न, या समस्यांना कंटाळून एका कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांने आपलं जीवन संपवलं. शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर लेकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांना भावनिक पत्राद्वारे थेट देवाघरचा नंबर मागून बांबांना परत पाठवण्याची विनवणी केली आहे. सध्या या शेतकऱ्याच्या लेकीचं पत्र सोशल मीडियावर […]