जालना : अन्य ठिकाणी झालेली बदली, पुन्हा आधीच्या ठिकाणी म्हणजे जालना येथील महावितरण कार्यालयात झाल्यानं एका अभिनंत्याने वाजत गाजत डीजे मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक या सहाय्यक अभियंत्याला चांगलीच महागात पडली आहे. विनापरवाना मिरवणूक, वाहतुकीस अडथळा या कारणांमुळं या अभियंत्यांसह 20 ते 30 जणांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा तर दाखल झालाच आहे. सोबतच नागरिकांनी […]
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची बीड येथे सभा नुकतीच पार पडली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) बीडसाठी अलर्ट झाले आहेत. बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात आज (24 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. या बैठकीला बीडमधील अजितदादांच्या गटातील सर्व आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय येत्या 27 […]
Ajit Pawar in Beed : शरद पवारांची (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जोरदार तयारी देखील केली जाते. मात्र, या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांनाच थेट बॅनरच्या माध्यमातून सवाल केले. बीड जिल्हा बारामतीसारखा जलसमृध्द […]
बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पर्याय सापडला आहे. संदीप क्षीरसागर यांचे चुलत भाऊ आणि बीड नगरपालिकेचे माजी सदस्य डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आज (23 ऑगस्ट) राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी अजित […]
छत्रपती संभाजीनगर : “भागवत कराड असो की भाजपचा (BJP) कोणताही उमेदवार असो. त्याला निवडून येण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावचं लागतं, असं म्हणतं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एक प्रकारे भाजप आणि एमआयएम (MIM) छुप्या युतीची जाहीर कबुलीच दिली. “दिशा” जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती छत्रपती संभाजीनगरची बैठक नुकतीच संपन्न झाली, […]
Omraje Nimbalkar : लातूर तालुक्यातील औसा येथे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी जनता दरबार घेतला होता. यावेळी अधिकाऱ्यांसोबत त्यांची चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी ते म्हणाले की माझ्या कामाचा अनुभव त्या अधिकाऱ्यांना नसणार, त्यामुळे त्यांच्याकडून गैरवर्तन झालं असेल पण त्यांनाही मी समज दिली आहे. आपण जर चौकटीच्या बाहेर जाऊन सामान्य माणसांना त्रास देत असाल तर […]