- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
Manoj Jarange : अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल
Manoj Jarange vs Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत उद्या संपणार आहे. आज बीड शहरात जरांगे पाटील यांची निर्णायक सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आणखी मुदत देण्याची विनंती केली. परंतु, […]
-
Manoj Jarange : उद्या अल्टिमेटम संपणार, आज बीडमध्ये निर्णायक सभा; शाळा बंद
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. यानंतर पुढे काय असा प्रश्न विचारला जात असताना आज बीड येथे निर्णायक सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या […]
-
अशोक चव्हाण भाजपमध्ये येणारच ? बावनकुळेंचा हवाला देत प्रताप चिखलीकरांचा दावा
Prataprao Chikhalikar On Ashok Chavan: भाजपमध्ये काँग्रेसचे अनेक नेते आलेले आहेत. त्यात आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपवासी होतीत, असा दावाही अनेकदा वेळीवेळी भाजपकडून (Bjp) करण्यात येतो. त्यात काँग्रेसमधील (Congress) अशोक चव्हाण (Ashok Chavan) व त्यांना मानणारा एकही गटही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होतात. या चर्चा अनेकदा अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावल्या आहेत. आता पुन्हा भाजपचे […]
-
Manoj Jarange : ‘नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नका, आरक्षण घेतल्याविना’..; जरांगेंचा स्पष्ट इशारा
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्याबाबतीत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आता ही मुदत संपण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने आम्हाला नोटीसा देण्याच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसांत जर आरक्षणाबाबत (Maratha Reservation) […]
-
‘सगेसोयरे’वरुन जरांगे पाटील आणि सरकारमध्ये मतभेद, बैठक निष्फळ
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), उदय सामंत, संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत सगेसोयरे या शब्दावरुन गाडी अडल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी कुणबी (Maratha Reseravation) दाखले काढताना आईकडील वंशावंळ मुलांना लागू करावी, अशी मागणी केली होती. […]
-
वंजारी समाजाचा क्रांतीकारी निर्णय : कालबाह्य ‘वाढीभाऊ’ पद्धत रद्द, 60 आडनावांमध्ये जुळणार विवाह
छत्रपती संभाजीनगर : वंजारी समाजाने विवाह जुळवताना अडचणीची ठरणारी ‘वाढीभाऊ’ तथा ‘वाढेभाऊ’ ही कालबाह्य पद्धत रद्द करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुले आता फक्त जवळचे नातेगोते वगळून 60 आडनावांमध्ये विवाह ठरविता येणार आहेत. पाथर्डीमध्ये येत्या 24 डिसेंबरला वंजारी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समाजातील ज्येष्ठ […]










