Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर रामायणचं उलटे फिरले असून सीतेने सत्तेसाठी रावणाचा हात धरला अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जर 2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, अशी घोषणा प्रकाश महाजन यांनी केली आहे. काल […]
Ashok Chavan : अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह आणखीही काही आमदारांनी शपथ घेतली. या बंडानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या घडामोडींवर ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाष्य केले आहे. चव्हाण यांनी आज नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद […]
Amruta Fadnavis : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं एका CA ला चांगलंच महागात पडलं आहे. अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्वीटवर छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar)शहरामधील एका सीएने (CA)आक्षेपार्ह कमेंट केली. ही बाब लक्षात येताच शहरामधील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्या सीएला ताब्यात घेतले […]
21 Students Poisoned : नांदेड (nanded)जिल्हा परिषद शाळेच्या (Zp School)मध्यान्ह भोजनामध्ये पाल पडल्यामुळे 21 विद्यार्थ्यांना विषबाधा (21 Students Poisoned)झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोहा (loha)तालुक्यातील वाळकी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात (midday meal)विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या खिचडीमध्ये पाल आढळली. तोपर्यंत ही खिचडी 122 विद्यार्थ्यांनी खाल्ली होती. त्या विद्यार्थ्यांनी खाल्ली. उपचार करुन त्यांना घरी […]
Devndra Fadanvis On Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांना पहाटेच्या शपथविधीबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबाबत अनेक खुलासे केले. एवढेच नव्हे तर, शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीतमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पाहण्यास मिळत आहे. फडणवीसांच्या आरोपांवर काल (दि. 29) पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. हा वाद कुठे […]
Chhatrapati Sambhajinagar Updates : शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराच्या (Aurangabad) नामांतराचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारकडूनही या निर्णयला मंजुरी मिळाली होती. पण, आता या नामांतराच्या बदलाला मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकार बदललेल्या नावांचा वापर करणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर औरंगाबादचे […]