Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील शिंदे गटावरील टीकेवर विचारले असता शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही. तसेच यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही पाणीपुरवठा […]
Maratha Reservation Sholay Style Andolan : राज्यात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation)पुन्हा एकदा वातावरण पेटलं आहे. आरक्षणासाठी सरकारला दिलेली डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आजपासून मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी पुन्हा एकदा उपोषणाची लढाई सुरु केली आहे. दरम्यान समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता जामखेडमधील (Jamkhed)एका युवकाने अनोखे आंदोलन केले आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा (Kharda)येथील संतोष साबळे या […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम आज संपला. उद्यापासून पुन्हा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी येथे दिला. यावेळी त्यांनी आपल्याला गद्दारी करण्याचा चान्स होता मात्र मी जातीशी प्रामाणिक आहे. असं म्हणत भावनिक आवाहन केलं आहे. मला गद्दारी करण्याचा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यातील ठीक ठिकाणी सभा घेत आहे. आरक्षणासंदर्भात जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला असून उद्यापासून पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात यांनी रणशिंग फुंकले आहे. आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सरकारला जेरीस आणून सोडणार मनोज […]
Maratha Reservation : सरकारच्या छाताडावरच बसून आरक्षण घेणार असल्याचा कडक शब्दांत इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे आज अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’, भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत मनोज जरांगे म्हणाले, मागील […]
Balasaheb Thorat On Ahmednagar Crime : अनेक वेळेस मी नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. राज्य शासनाला सुद्धा कायम सांगितले आहे की, नगरमध्ये सरकारचं, पोलिसांचं अस्तित्व दिसलं पाहिजे. येथे शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत मी विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप सुद्धा दिलं नव्हतं. दुर्दैवाने अजूनही नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी […]