Dhangar Reservation : धनगर आरक्षण अंमलबजावणी (Dhangar Reservation) करण्यात यावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले. तर यावेळी गिरीश महाजन यांनी दुसऱ्यांदा भेट दिली. तब्बल 3 तास अंदोलकांशी चर्चा करत त्यांनी तोडगा काढला. यावेळी सरकारच्या वतीने लेखी पत्र दिले यामध्ये धनगर आरक्षणावर कार्यवाही 50 […]
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या 20 दिवसांपासून यशवंत सेनेच्यावतीने आंदोलन सुरु होते. आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)हे चौंडीमध्ये आले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर महाजन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्याशी आंदोलनाबाबत फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि […]
Girish Mahajan : धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या 20 दिवसांपासून यशवंत सेनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनGirish Mahajan यांनी आंदोलकांशी त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली. त्याचबरोबर आंदोलकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्याशी चर्चा घडवून […]
Chagan Bhujbal : पुण्यात आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठण उपक्रम पार पडला. या उपक्रमात हजारो महिलांनी अथर्वशीर्षाचं पठण केलं. या उपक्रमावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी खंत व्यक्त केली आहे. महिलांनी अथर्वशीर्ष म्हटलं पण महिलांना भिडेवाड्यात जावसं वाटलं नाही, नतमस्तक व्हावं असं वाटलं नाही, ज्यांच्यामुळे मुली, महिला शिकल्या त्यांचा विसर त्यांना पडला, अशी […]
Mla Rohit Pawar : राज्यात आत्तापर्यंत राजकीय नेत्यांचे अनेकदा ‘भावी मुख्यमंत्री’ असं शीर्षक देऊन बॅनरबाजी केल्याचं दिसून आलं आहे. बॅनरबाजीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायमच जुंपत असते. याच बॅनरबाजीमध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचाही नंबर लागला आहे. येत्या काही दिवसांत रोहित पवारांचा वाढदिवस असल्याने रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकल्याचं पाहायला मिळत आहे. […]
Pension Schemes : दहा ते बारा वर्षांपासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन वाढ होत नाही. महागाईच्या काळात जीवन जगण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. असे असतानाही अहमदनगर(Ahmednagar) शहरात झालेल्या महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या (Maharashtra State Pensioners Association)मेळाव्यात ईपीएस 95 पेन्शनधारकांनी डिसेंबर अखेर पेन्शन वाढ न झाल्यास, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात (BJP)मतदान करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. Chandrasekhar […]