- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Rain Alert : आजही मुसळ’धार’! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. राज्यात मागील तीन चार दिवसांपासून पाऊस होत आहे. आजही पावसाचा जोर कायम (Weather Update) राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त […]
-
अवकाळीचा तडाखा… पालकमंत्री विखे यांनी दिल्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना
Radhakrishna Vikhe Patil : नगर शहरासह (Ahmadnagar news) जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिले. नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात […]
-
नगरकरांनो सावधान! पुढील तीन-चार तासांत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Ahmednagar Rain News : मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनूसार राज्यातील अनेक भागांत काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नगर, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस बरसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीच्या सुमारास पावसाने (Ahmednagar Rain Update) तुफान बॅटिंग केली आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागाने नवीन अंदाज […]
-
‘जायकवाडीला पाणी सोडलं, पण मुळा-प्रवरा..,’; आमदार गडाखांनी केली ‘ही’ मागणी
Mla Shankrao Gadakh : अनेकांनी विरोध केला, ठराव मंजुर केला पण अखेर जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा विभागाकडून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानेही पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने आता मराठवाड्याची तहान भागणार आहे. मात्र, पाणी सोडलं तरीही नगर जिल्ह्यातून एक प्रमुख मागणी करण्यात आली आहे. जायकवाडीला पाणी सोडा पण, […]
-
बांधावर जाण्याची स्टंटबाजी करण्यापेक्षा आमदार लंकेंनी सरकारच्या दारात जाऊन बसावं… झावरेंचा खोचक टोला
Ahmednagar News : नगर शहरासह जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. दरम्यान नुकतेच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची यांची पाहणी केली. मात्र आता यावरून देखील राजकारण दिसून येऊ लागले आहे. लंके व भाजप नेत्यांनी बांधावर जाऊन नुकसानीची […]
-
देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू, तर 7 जण गंभीर जखमी
Jalgaon Accident News : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. मनमाड-येवला महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आता चाळीसगाव येथील कन्नड घाटात (Kannada Ghat) मध्यरात्री भीषण अपघात झाला. देवदर्शनाहून परत असताता भाविकांच्या खाजगी वाहनाला गंभीर अपघात झाल्यानं कार खोल दरीत कोसळली. या दुर्दघटने 4 जणांचा मृत्यू […]









