जळगाव : नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सतत पाणीप्रश्न निर्माण होतो. त्यामुळं अनेकदा पावसाच्या अभावी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवतं. शिवाय, अनेकदा पावसाअभावी पिकं देखील करपून जातात. हीच बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) शेतकरी पुत्र आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार (Sunil Pawar) या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असं संशोधन केलं. सुनील […]
Ahmednagar Rain : नगर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर तुफान पाऊस (Rain) झाला. या पावसाने शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. लोकांच्या घरात आणि दुकानांत पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली, अशी परिस्थिती होती. नगर शहरातील नालेगाव 166 मिमी, केडगाव, 128 मिमी, भिंगार […]
Ahmednagar Rain : अहमदनगर शहर (Ahmednagar City) व जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.शहरात तर तब्बल तीन तास मुसळधार (Heavy Rain) पाऊस झाला आहे.रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात झालेल्या पावसामुळे सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यात काही भागात पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरले आहे. Nagpur : […]
Crime : अहमदनगर : शारिरीक आणि मानसिक छळाला वैतागून पत्नीनेच दरोड्याचा बनाव रचून पतीची हत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नईम पठाण असं मृत पतीचं नाव आहे तर, बुशरा पठाण असं आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी पत्नी बुशरा आणि तिच्या दोन साथीदारांना […]
Sujay Vikhe : देशाच्या नवीन संसद भवनातून कामकाज सुरू झाले आहे. सध्या येथे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी शेरोशायरी करत भारताच्या चांद्रयान मोहिमेचे (Chandrayaan 3) कौतुक केले. तसेच विरोधकांनाही खोचक टोले लगावले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्याबद्दल खा. विखे यांनी पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे अभिनंदन […]
Ahmednagar News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चारा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यात आज टंचाई आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विखे पाटलांनी प्रशासनाला सूचना […]