Nana Patole : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते नाशिकमध्ये होते. येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर भाषणात त्यांनी सरकारला काही टोचणारे सवाल केले. […]
अहमदनगर : शहर विकासासाठी आमदार संग्राम जगताप हे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे विकासकामासाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेसपर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी माझ्याकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून दर्जेदार रस्ता काँक्रीट करण्याचे काम मार्गी लागले आहे. विकास कामातून नगर […]
Nashik Drugs : नाशिकमध्ये शिंदे एमआयडीसी परिसरातून काल रात्री 300 कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये ड्रग्ज बनवण्याचे साहित्य आणि ड्रग्ज जप्त केले आहे. शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता. मात्र ह्या गाळ्यात ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी […]
Ahmednagar News : गोर-गरीबांचे जमिनी लाटून मागील काळात झालेल्या लूटमारीला आता हे सरकार चाप लावणार असून पुढील सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर (Stamp paper) हे पूर्ण बंद करण्याचा निर्णय राज्यातले महायुतीचे सरकार घेणार असल्याचे खा. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्टॅम्प पेपरवर गोर-गरिबांच्या जमिनी हडपण्याचे काम मागील काळात […]
Dhananjay Munde : शेतकऱ्यांना (Farmer)नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम ही दिवाळीच्या (Diwali 2023)आत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. अहमदनगरमध्ये (Ahmednagar)शब्दगंध साहित्य परिषदेचे (Shabdgandha Sahitya Parishad)उद्घाटन झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप आदी यावेळी उपस्थित […]