- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Maratha Reservation : आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या विखेंविरोधात घोषणाबाजी, विखेंनेही लगावला टोला
अहमदनगरः राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे (Maratha Reservation/strong>)आता याची धग नगर जिल्ह्यात देखील दिसू लागली आहे. यातच पुढाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींनना गावबंदी घालण्यात आली आहे. काही ठिकाणी घोषणाबाजी करून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणास्थळी भेट देण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) हे […]
-
Maratha Reservation साठी ठिकठिकाणी रोष; ‘या’ भाजप आमदाराचा ताफा आडवला
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मात्र सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ‘या’ भाजप आमदाराचा ताफा […]
-
Ahmednagar News : 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला 3 वर्षांची शिक्षा
Ahmednagar News : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलगी शेतात काम करीत असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या खटल्याचं कामकाज सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. […]
-
तरुण सामाजिक कार्यकर्ता ते संघर्षशील योद्धा; बबनराव ढाकणेंचा प्रेरणादायक प्रवास
Babanrao Dhakne : नगर जिल्ह्याच्या राजकारणात संघर्षशील नेता अशी ओळख असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय 87) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या संघर्षाचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना जनमानसातून व्यक्त केल्या जात आहेत. बबनराव ढाकणे यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत त्यांची जनतेशी नाळ कायमच जोडलेली राहिली. राजकारण असो की समाजकारण […]
-
निळवंडे प्रकल्प; दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम; 182 गावे ओलिताखाली येणार
Nilwande Dam : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते आज निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आणि डाव्या कालव्याचं उद्घाटन झालं. डाव्या कालव्यामुळे आता नगरसह, नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहेत. महाविकास […]
-
Ahmednagar News : प्रशासनाची डोळेझाक, शहरात चांदणी चौकात डांबरचा डंपर पलटी
Ahmednagar News : अहमदनगर शहरांमधून उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटून गेले. मात्र याच उड्डाणपूलाच्या खाली असणारा चांदणी चौक आहे. या चौकातूनच शहरातून सोलापूरकडे जाणारा मुख्य रस्ता जातो. मात्र या ठिकाणी सध्या नागरिकांची फजिती होत आहे. कारण दोन्ही बाजूने नाल्यांचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे. आव्हाडांचं जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्याचे छोटा राजनच्या सहकाऱ्यासोबतचे फोटोच दाखवले… […]










