Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अल्पवयीन मुलींना शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षिकेने धर्मांतराकडे ढकलण्याचा धक्कादायक प्रकार केला होता. मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासोबतच नकार देणाऱ्या मुलींना धमकावलं जात होतं. याप्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी हा मुद्दा थेट विधान परिषदेत उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. यासाठी […]
Ahmednagar News : बोल्हेगाव परिसरातून एक निवृत्त लष्करी जवान बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह लोणी परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. विठ्ठल नारायण भोर असे निवृत्त लष्करी जवानाचे नाव आहे. दरम्यान भोर हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे. या […]
Water Museum : अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी आणि शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरणाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आता भंडारदरा येथे भारतातील पहिले ‘वॉटर म्युझियम’ सुरू करण्याचा प्रयत्न आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार […]
अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील उंबरे येथील धर्मांतराची घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे आणण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच यापूर्वी श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटना घडल्या होत्या, त्यावेळी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. परंतू समाजातील […]
Ahmednagar-Pune : अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न समोर आला असून गेल्या वीस वर्षापासून रखडलेला हा प्रश्न केव्हा सुटणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता याबाबत नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ( Bjp Mp Sujay Vikhe Talk about Ahmednagar Pune intercity Train ) ‘व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही तू आल्यावर दाखवतो’; […]
राहुरी: दुधाला ३४ रूपये भाव व ५ रूपये अनुदान तसेच इतर मागण्यांसाठी राहुरीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शहरी भागात होणारा संपूर्ण दुध पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. तहसीलदार दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी हजर राहिले नाहीत, […]