गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. अहमदनगरमधील शिर्डीमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ अभिनयाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ वितरण करण्यात आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. विखेंच्या पराभवासाठी ठाकरे गट सरसावला; नगरच्या […]
Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. . त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेंकावर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही शरद पवारांनी दिलेला आहेत. त्यानंतर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो वापरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व […]
अहमदनगर – राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. तर पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्लाचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यात पत्रकारांवर वारंवार जीव घेणे हल्ले करुन, त्यांचा आवाज दाबण्याचा […]
Sujay Vikhe : नगर शहरातील भाजपचे खासदार सुजय विखे यांचा कसा पराभव करता येईल तसेच नगर व शिर्डी लोकसभेसाठी कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत चर्चा झाल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यातच नुकतेच अहमदनगरच्या ठाकरे गटाच्या […]
Ajit Pawar in Shasan Aaplya Dari : समोरचे विरोधक फक्त आरोप करायचे. त्यात मुख्यमंत्री दोन तीन दिवस आजारी होते. ते काळजी घेत होते. पण विरोधक त्यातही वावड्या उठवत होते. कुठे फोडाल ही पापं. मोदींना विरोध करण्यासाठी देश पातळीवर सगळे एकत्र आले आहेत. सगळ्यांनी एकत्र येत खिचडी केली आहे. त्या खिचडीचा काही उपयोग आहे का? सत्तेसाठी […]
Radhakrishna Vikhe : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आधीच सरकार वेगात काम करत होतं. अजितदादांच्या येण्यानं ट्रिपल इंजिन सरकार जास्त वेगात काम करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातही प्रशासनाने चांगले काम केल्यानेच आज इतक्या मोठ्या संख्येने नागरिक येथे […]