राहाता : शिर्डी येथील श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टने (Saibaba Sansthan Trust) देशभरात साई मंदीर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांची सुविधा व्हावी आणि साईंचा प्रचार-प्रसार व्हावा यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी याबाबत माहिती दिली. मात्र शिर्डीच्या ग्रामस्थांकडून आणि नेत्यांकडून या निर्णयाला कडाडून […]
Ahmednagar News : नगर शहरातील सराफ बाजार भागातील (Ahmednagar News) वर्मा ज्वेलर्सवर पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. आज रविवारी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून पोलिसांना सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले आहे. यामध्ये ज्वेलर्समोरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये 7 चोरटे कैद झाले आहेत. या दरोड्याच्या प्रकारामुळे सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. […]
Gautami Patil : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम शाळेत आयोजित केल्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कार्यक्रमाच्या नाशिक (Nashik) येथील आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गौतमी पाटील नृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. काही […]
Ahmednagar Schools : अहमदनगरमध्ये मात्र शिकविण्या व्यतिरिक्त शिक्षकांना इतर म्हणजेच शाळाबाह्य कामाचा देखील अतिरिक्त बोजा झाला आहे. त्यामध्ये आता शिक्षकांच्या मदतीला आमदार प्राजक्त तनपुरे धावले आहे. त्यांनी शाळाबाह्य कामावरून थेट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, वाचा वेदनादायी कहाणी विद्यार्थांना घडविणे हे मुख्य काम […]
Ahmednagar Police : अहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्यांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर (Ahmednagar Police) तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे पत्र थेट गृहमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. याबाबतची तक्रार भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अंतोन गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विधानसभा अध्यक्ष पुन्हा अडचणीत? ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव : काय आहे […]
Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये उड्डाणपुलावर अनेक अपघात (Ahmednagar Accident) होत आहेत. अनेक वर्षांपासून नगरकरांच्या प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित उड्डाणपूल अखेरीस उभा राहिला. पुलावरून वाहतूक देखील सुरु झाली. मात्र या उड्डाणपुलावर आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. “बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले […]