Radhakrushan Vikhe Patil : राज्यातील जनावरांमध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात ७३ टक्के लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा झाले असून, उर्वरित येत्या ७ दिवसात राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. लसीकरण […]
नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनातील शोलय पोषण आहारातील खिचडीमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर काही सामाजिक संघटना व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज शाळेत जात मुख्याध्यापकांना याचा जाब विचारला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी […]
Nashik News : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा अजब सल्ला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यावरून टीका-टिप्पणी सुरू असताना दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या भावावरून एक विधान केले आहे. दादा भुसे यांनी कांदा […]
यंदा पावसाने नगर जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत येत आहे तरीही अद्याप पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने आमचा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. Pankaj Tripathi ला पितृशोक; […]
Ahmednagar News : नगर शहरातील अमोल बळे ऑनर किलिंग प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने चार आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या अमोल सखाराम बळे याचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या अमोलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेप व […]
Ahmedngar Urban Bank : अहमदनगर शहरातील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरलेली अडीच कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी, याच कंपनीमार्फत बँकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता असल्याचा दावा आशुतोष लांडगे यांनी केला आहे. तर अर्बन बँकेच्या दीडशे कोटीच्या घोटाळ्याच्या तपासात या कंपनीची […]