- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
Sujay Vikhe : इथेनॉल निर्मिती बंद? सुजय विखेंनी खरं काय सांगूनच टाकलं
Sujay Vikhe : केंद्र सरकारच्या केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत मात्र इथेनॉल निर्मिती प्रकल्प पूर्णपणे बंद नसून बी हेवी याला बंदी नसून ‘ज्यूस टू इथेनॉल’ याला बंदी घातलेली आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, […]
-
शेवगावकरांना महिन्यातून फक्त दोनदाच पाणी पुरवठा, लोकप्रतिनिधी मौन बाळगून
अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी मात्र धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यामुळे अद्याप तरी दुष्काळाची झळ बसली नाही. मात्र जिल्ह्यातील एक तालुका असाही आहे कि जिथे महिन्याभरात केवळ दोनदा पाणीपुरवठा हा होतो. नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात 15 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा (water supply) केला जातो. विशेष म्हणजे जायकवाडी धरण उशाशी असलेल्या शेवगाव […]
-
दीड लाख उत्पादन खर्च, हातात आले फक्त 50 हजार रुपये, कांदा निर्यात बंदीचा बळीराजाला फटका
अहमदनगर : दोन एकर कांदा (Onion) लावला पण अवकाळीने हजेरी लावली, काही कांदा सडला तर काही शिल्लक राहिला. कांदा विकून उसनवारी तसेच घेतलेलं कर्ज फिटेल, अशी आशा होती. मात्र इथंपण नशिबाने साथ दिली नाही. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आणि भाव कोसळले. कर्ज घेऊन दीड लाख रुपये कांदा पिकासाठी खर्च केले अन् […]
-
गाय झाली ‘वधू’ अन् बैल झाला ‘वर’, जळगावातून मध्य प्रदेशात पोहोचली लग्नाची वरात
Jalgaon News : अनोख्या लग्नांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. काहींनी झाडांचे तर काहींनी कुत्र्यांचे लग्न लावले. असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. आता एक गाय आणि बैलाच्या लग्नाची मोठी चर्चा आहे. या लग्नात गायीला वधूप्रमाणे आणि बैलाला वराप्रमाणे सजवून नंतर वरात काढण्यात आली. गाय आणि बैलाचा हा अनोखा विवाह मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) […]
-
नगर हादरलं! 500 जणांच्या जमावाचा कुटुंबावर हल्ला; अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा
Ahmednagar News : अहमदनगरमधील राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात दोन कुटुंबावर 400 ते 500 लोकांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. निवडणुकीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘यांचं मणिपूर करा’ असं म्हणत हल्ला केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी […]
-
सातव्या महिन्यातच प्रसवकळा; नगरमध्ये 18 वर्षांच्या युवतीसाठी ‘108’ रुग्णवाहिका ठरली देवदूत
अहमदनगर : वय वर्ष अवघे 18, गरोदरपणाचा सातवा महिना, बाळाची अवस्था अत्यंत नाजूक, आईला जागेवरुन हलताही येत नव्हते… अन् अशात प्रसवकळा सुरु झाल्या. अशा या अवघडलेल्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत अहमदनगरमधील (Ahmednagar) एका आई आणि बाळासाठी ‘डायल 108’ रुग्णवाहिका (‘108’ Ambulance) देवदूत ठरली आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी संबंधित युवतीची अत्यंत जोखमीची प्रसुती घरीच यशस्वी केली. प्रसुतीनंतर आई […]








