- Letsupp »
- north maharashtra
उत्तर महाराष्ट्र
-
पुरग्रस्तांसोबत अरेरावी केली का?; फडणवीसांसाठी बावनकुळे मैदानात
नाशिक : नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे (Nagpur Rain) शहरातील विविध भागात पावासाचे पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शहरातील विविध भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी एका ठिकाणी फडणवीस पुरग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्याला अरेरावी करत ओढत असल्याचे दिसून आले हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला […]
-
धनगर आरक्षणाबाबत भाजपच्या आदिवासी मंत्र्यांचे मोठे विधान; सरकारची होणार कोंडी?
नंदुरबारः मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी आंदोलने झाली आहेत. त्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) मध्ये आरक्षण देण्याची मागणी राज्यातून होत आहे. या आरक्षणासाठी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी सरकारकडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. धनगर समाजाला (Dhangar Reservation) अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास आदिवासी […]
-
पावसाने नगरकरांचे हाल ! अखेर महानगरपालिकेला आली जाग, तातडीने उपाययोजना करणार
Ahmednagar Rain: नगर शहरात (Ahmednagar City) शनिवारी तब्बल तीन तास मुसळधार पाऊस झाला. शहरातील चारही महसूल मंडळात अतिवृष्टीचे झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पण या पावसाने नगरकरांचे मोठे हाल झाले. रस्ते पाण्याखाली गेले होते. कापड बाजारात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. अनेक नागरिकांचे हाल झाले. तीन महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसाने दाणदाण उडविली. यात महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पितळही […]
-
‘शिंदे-फडणवीस धनगर समाजाला न्याय देतीलच’; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास
Chandrashekhwar Bawankule : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला न्याय देतीलच, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhwar Bawankule) व्यक्त केला आहे. अहमदनगरमध्ये आयोजित कार्यक्रमाला चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhwar Bawankule) उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडलीयं. Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा […]
-
किसान पुत्राची कमाल! पेरणी केल्यावर पिकांना दोन महिने पाण्याची गरज लागणार नाही?; कृषिमंत्र्यांकडून संशोधनाची दखल
जळगाव : नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात सतत पाणीप्रश्न निर्माण होतो. त्यामुळं अनेकदा पावसाच्या अभावी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवतं. शिवाय, अनेकदा पावसाअभावी पिकं देखील करपून जातात. हीच बाब लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) शेतकरी पुत्र आणि मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार (Sunil Pawar) या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असं संशोधन केलं. सुनील […]
-
Ahmednagar Rain : नगर शहराला पावसाचा तडाखा! अनेक ठिकाणी अतिवृष्टी; जिल्ह्यातही कोसळ’धार’
Ahmednagar Rain : नगर शहर आणि जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर तुफान पाऊस (Rain) झाला. या पावसाने शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अक्षरशः धुमाकूळ घातला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. लोकांच्या घरात आणि दुकानांत पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांना रात्र जागून काढावी लागली, अशी परिस्थिती होती. नगर शहरातील नालेगाव 166 मिमी, केडगाव, 128 मिमी, भिंगार […]










