आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळण्यासाठी भिंगार येथील ग्रामदैवत शुक्लेश्वर मंदिरात महाअभिषेक करण्यात आला.
आजही राज्यातील दहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दिल्ली-मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकत्रित केला. या दरम्यान, त्यांची अनेक विषयांवर चर्चा झाली.
सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचं काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलीयं.
पारनेर बस स्थानकावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट बस स्थानकात घुसली असून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
थोरातांचा पराभव राज्यात चर्चेचा ठरला. असं नेमकं काय घडलं की थोरातांचा पराभव व्हावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.