उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे. या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर आधी समोर येईन आणि निवडणुकीला सामोरा जाईन असे पाचपुते म्हणाले आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी एकूण 17 बुथवरील ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीयं.
नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे.
, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे,
राज्यातील विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही.