Manoj jarange Patil Started Journey Jalna to Mumbai Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात लाखो मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली (Maratha Reservation) आहे. आंतरवाली सराटी गावात सध्या प्रचंड गर्दी झाली आहे. शेकडो ट्रक, ट्रॅक्टर्स तयार ठेवण्यात आले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत […]
March to Mumbai for maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी उद्यापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईला (Mumbai) प्रस्थान करणार आहे. जरांगे यांचे गाव अंतरवली सराटी येथून आंदोलक निघणार आहे. त्यापूर्वी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत जात आहे. आरक्षण मिळल्याशिवाय माघारी फिरणार […]
अहमदनगर : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या (Shri Ram Temple) उद्घाटनाच्या निमित्ताने २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली होती. तांबेंनी १५ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ही मागणी केली होती. दरम्यान, तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद […]
Sujay Vikhe and Anna Hazare meet : नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज राळेगणसिद्धी इथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. अण्णा हजारे आणि सुजय विखे यांच्या भेटीनंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. राजकीय विरोधक […]
MPSC Main Exam 2022 Result : या प्रवासामध्ये माझ्या पतीच्या पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नव्हतं (MPSC Main Exam 2022 Result) माझ्या परीक्षेसाठी त्यांनी एक वर्ष आमचं लग्न पुढे ढकललं. माझ्या करिअरसाठी स्वतःच्या करिअरमध्ये तडजोड केली. ते मला घरातील कामं एकवेळ स्वयंपाक करू नको पण अभ्यास कर असं म्हणत पाठींबा देत होते. अशा भावना व्यक्त केल्या पूजा […]
Ram Mandir : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात केंद्र सरकारने (Central Govt) 22 जानेवारीला सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील शिंदे सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातही 22 जानेवारीला सुट्टी असणार आहे. […]