Panjaka Munde Shiv Shakti Rally : माझी उत्तरं मी शोधली आहेत. माझं जीवन यशस्वी होईल की नाही हे माहिती नाही. माझी भूमिका कधीही अयशस्वी होऊ देणार नाही. याचा मला विश्वास आहे. मी लढले आणि जिंकले तर इतिहास घडेल आणि मला जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल हे मी दाखवून दिलं, असा इशारा भाजप नेत्या पंकजा […]
Pankaja Munde : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा बीडमध्ये आली होती. यावेळी त्यांनी भाषणामध्ये अप्रत्यक्षपणे अनेकांना टोले लगावले. तसेच या यात्रे नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना आता भाजप राष्ट्रवादी एकत्र आल्याने आगामी निवडणूक पंकजा कुठून लढणार […]
मुंबई : फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत बसलेल्या भाजपला (BJP Maharashtra) हे राजकारण चांगलेच अंगलट आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून (BJP Survey) हा जोर का झटका बसला असून, सध्याच्या परिस्थितीत भाजप विद्यमान आमदार आणि खासदारांच्या भरवश्यावर 60 टक्के जागा जिंकू शकतो. मात्र, यात 40 टक्के जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. त्यात मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, विविध समाजांचे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा […]
Farmer suicide In Marathwada : राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, यातच मराठवाड्यातून शेतकरी आत्महत्यांचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, सर्वाधिक आत्महत्याक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात होत आहेत. Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची […]
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicide) सत्र काही थांबतांना दिसत नाही. मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्यानं परिस्थिती आणखीच गंभीर बनली असून शेतकरी अडचणीत सापडला. जबाबदाऱ्यांचे ओझे, कर्जाचा डोंगर, नापिकी या कारणांमुळं आता देखील औरंगाबाद जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन जीवन […]