Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच आज उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या राज्यातील सर्वपक्षांयांची बैठक बोलावली असून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरातील आयोजित जाहीर सभेत ते बोलत […]
Ahmednagar News : भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाण होत असताना तुम्ही गप्प का बसले? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर आंदोलकाने विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. या प्रकरणी भंडारा पवित्र असल्याचं स्पष्टीकर विखे पाटलांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर थोरातांनी विखे […]
कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाहीत, मराठ्याची अवलाद अन् शेतकऱ्यांची मुलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावूनच सांगितलं आहे. कोल्हापुराती आयोजित प्रत्युत्तर सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर? अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत […]
कोल्हापूरः कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही जण आमची बदनामी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे सरकार पडत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. ते आमच्या नेत्यांना दिले होते. तेव्हा महायुतीत जायचे होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतलं आणि कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी समाज आक्रमक झाला. मराठ्यांना आमचं आरक्षण देऊ ऩका, अशी मागणी होऊ […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर देशाचा उल्लेख इंडिया असा न करता भारत असा करण्यात आला होता. त्यामुळं इंडिया विरुध्द भारत असा नवा वाद सुरू झाला. दरम्यान, आज उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंडियाची भीती वाटायला लागल्यानं भाजपन इंडिया नाव बदलायचा घाट घातला, अशी टीका केली होती. त्यांच्या या […]