Maratha Resrvation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच […]
जालना : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 15 दिवासांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले असून, आतापर्यंत राज्य शासनाने दिलेले सर्व प्रस्ताव धुडकावून लावले आहेत. काल (दि. 11) संध्याकाळी या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकदेखील पार पडली. त्यानंतर आज (दि.12) जरांगे त्यांचा पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. परंतु, त्यापूर्वीच उपोषणस्थळी संभाजी भिडे (Sambhaji […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, समाधानकारक तोडगा अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे यांनी उपोषण सुरुच […]
Maratha Reservation : राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून आज राज्य सरकारची सर्वपक्षीयांची बैठक पार पडली. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीमध्ये येण्याची मुभा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना देण्यात आली आहे. या समितीला काम करण्यासाठी वेळ देण्यात यावा, तोपर्यंत मनोज जरांगे […]
G20 Summit : देशाची राजधानी नवी दिल्लीत जी 20 शिखर परिषद (G20 Summit) मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील बड्या राष्ट्रांच्या प्रमुखांनी या बैठकीला हजेरी लावली होती. रशिया-युक्रेनसंदर्भात (Russia Ukraine War) ठरावे होणे हे या परिषदेचे यश मानले जात आहे. परिषद यशस्वी झाल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर […]
ST Employees Strike in Maharashtra : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकारने कामगारांच्या मागण्यांसंदर्भात समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. बेरोजगारांच्या जखमेवर […]