मराठा आरक्षण प्रश्नी पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही जीआरला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे(Prakash Shendge) यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याची मागणी जोर धरु लागल्याने ओबीसी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादेत आज प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी […]
Navneet Rana : यशोमती ठाकूर यांनी रवी राणा(Ravi Rana) यांच्याकडून कडक नोटा घेऊन दुसऱ्याचं काम केलं असल्याची पोलखोल खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी केली आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी हा गौप्यस्फोट केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले पुढे बोलताना […]
जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकार ठोस निर्णय घेण्यासाठी एक महिन्याचा अवधी देत येत्या 12 ऑक्टोबरला मराठ्यांची विराट सभेची घोषणा केली आहे. सरकारला महिनाभराचा वेळ देतान जरागेंनी काही अटीदेखील दिल्या आहेत.(Jalna Maratha Protest Update) शासन आपल्या दारी कार्यक्रमाने पोटदुखी, लवकरच डॉक्टर आपल्या दारी; मुख्यमंत्री शिंदेंचा […]
Ajit Pawar on Sharad Pawar : आम्ही कुठंही गेलो तरी विकासाचे बोलतो. एकमेकांची उणीदुणी काढून जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही. काहीजण येतात, बेताल वक्तव्य करतात. आम्हाला टिका टिप्पणी करता येत नाही का? मी देखील एकएकाचे वाभाडे काढायला कमी पडणार नाही. पण त्यातून प्रश्न सुटणार नाहीत. थोडावेळ ऐकायला बरं वाटेल. काहीजण निव्वळ नौटंकी करतात. काहीजण भावनेला […]
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाच्या पंधराव्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहण्यास मिळाल्या. आज दुपारी ग्रामस्थांशी संवाद साधत मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. या एक महिन्यात त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मात्र, तीस दिवस संपल्यानंतर 31 व्या […]
जालना : गेल्या 15 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण सोडवण्यात राज्य सरकार पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी काल (दि.11) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली होती. यात काही निर्णय घेण्यात आले होते. त्याची सुधारित प्रत अर्जून खोतकर यांनी जरांगेंना देण्यात आली. त्यानंतर आज (दि.12) सकाळी भिडे गुरूजींनीदेखील […]