Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी विदर्भातून येणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर आणि आमदारांच्या सह्यांवरून अजित पवारांवर निशाणा साधाला आहे. यावेळी रोहित पवारांनी सांगितलं की, नागपूरला विदर्भातील पदाधिकारी, कार्यकर्ते जे पवार साहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवतात. त्यांच्या भेटी घेणार. पुढच्या महिन्यात 3 ते 4 तारखेला प्रत्येक जिल्ह्यात जाणार आणि पदाधिकाऱ्यांची भेट […]
NCP News : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडले. आता या दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकारी एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवार गटातील नेत्यांनंतर आता पदाधिकारीही शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेतृत्वावर टीका करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उत्कृष्ट संसदपटू आहेत. दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो. इंग्रजी, […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे एक्स (ट्विटर) अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. एक्सचे नियम न पाळल्याचा ठपका ठेवत बे अकाऊंट निलंबित केले आहे. मात्र शरद पवार यांच्या गटाकडून या अकाऊंटबाबत तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून एकप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला शरद पवार गटाने […]
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर, तीन जीआरदेखील काढण्यात आले. मात्र, जरांगे पाटलांनी सरकराचे सर्व जीआर लाथाडून लावले. उपोषणाच्या सुरूवातीपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार गंभीर असल्याचे […]
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी (Agriculture News ) समोर आली आहे. कारण पीकांना ऐन खत देण्याच्या वेळीच खते महागणार आहेत. त्यामुळे एकीकडे पावसाने ओढ दिल्याने अगोदरच पीकं धोक्यात आली आहेत. त्यात आता खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांवर आस्मानी आणि सुल्तानी अशी दोन्ही संकट ओढावली आहे. The Vaccine War: कोवॅक्सिन बनवणाऱ्या शात्रज्ञांच्या जीवनावर आधारित […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. मात्र याकाळात आंदोलन सुरुच राहणार आहे. पाच प्रमुख मागण्या करत एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा एकाही मंत्र्याला राज्याच्या सीमेवर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. […]