अहमदनगर: अहमदनगर पोस्ट ऑफिस (डाकघर) प्रवर अधीक्षकपदी सुरेश बन्सोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.हनी गंजी यांची नुकतीच विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे बदली झाल्याने हे पद रिक्त होते. सुरेश बन्सोडे हे मूळचे बीड येथील असून यांनी आपल्या डाकसेवेस बीड विभागातील माजलगाव पोस्टऑफिसमधून डाक सहायक यापदापासून केली.बीड प्रधान डाकघर येथे कार्यरत असताना खातेअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण […]
Mansoon Session : ट्रिपल इंजिन सरकारचा वेग मराठवाड्यातच का मंदावत असल्याचा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात आहे. विविध मुद्यांवर भाष्य करीत अशोक चव्हाण विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. https://letsupp.com/maharashtra#google_vignette चव्हाण म्हणाले, […]
Ahmednagar : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अद्याप देखील जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लागला नाही. मात्र असे असतानाच आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघाच्या जामखेडमधील खर्डा गावाच्या विभाजनाचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान मागे झालेल्या ग्रामसभेत मंजूर झालेला विभाजनाचा ठराव काही ग्रामपंचायत सदस्यांनी भूमिका बदलल्याने प्रलंबित […]
Ahmednagar Railway News : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलापूर ते पढेगाव या 13 कि.मी. अंतराची यशस्वी चाचणी घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) […]
Ajit Pawar on Flood : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीच मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांचा याचा मोठा अर्थिक फटका बसला आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. (Ajit Pawar announce 10 thousand rupees as help for […]
राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता अशा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे ठरले आहेत. प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला… मंत्रालयात बसलेले आयएएस अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे संचालक, दलाल, परीक्षा केंद्र चालक […]