अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर (Ahmednagar) जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंड बस्त्यात पडतो. मात्र, आता खुद्द राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाविषयी (Ahmednagar District Division) मोठं […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मराठवाड्यासाठी तब्बल 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज (16 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची माहिती दिली. सिंचन, आरोग्य, गृहनिर्माण, ग्रामविकास अशा विविध विभागांसाठी निधीची तरतूद या पॅकेजमध्ये करण्यात आल्याचे शिंदे […]
Rohit Pawar : राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला. त्यानंतर नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणही करण्यात आले. या सगळ्या […]
Rohit Pawar : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जीआरही प्रसिद्ध झाला आहे. या भरतीसाठी नऊ कंपन्यांना ठेका दिला असून यातील काही कंपन्या या बाहेरच्या राज्यातील आहेत. या सगळ्या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याआधीही सरकारला घेरलं होतं. आता पुन्हा याच मुद्द्यावर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका […]
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपद मिळाली आहेत, त्याचा फायदा करुन घ्या. मंत्रिपदे नुसते भुषवायची नसतात, तर त्या मंत्रिपदातून लोकांना काय फायदा करून दिला, हेही पाहायचे असते. आपण आज लोकांसाठी काय केले, याचे रात्री झोपताना आत्मपरिक्षण करत जा. उद्या काय करायचे आहे, याचे नियोजन करत जा, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते. त्यावरून संजय राऊत आणि विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर हा मुक्काम बदलण्यात आला. त्यावर राऊतांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. फायनलआधी टीम इंडिया संकटात? ‘हा’ खेळाडू तातडीने श्रीलंकेला रवाना टिकेचा टिका घेतल्यावर सुभेदार सुभेदारीवर […]