Ahmednagar News : मणिपूरमध्ये महिलांच्या बाबतीत झालेली घटना ही देशाच्या इतिहासातील एक अत्यंत दुखद घटना असून अशा अन्याय व अत्याचार विरोधी असून केंद्र सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने महात्मा गांधी यांचे पुतळ्यासमोर काळी फित बांधून ‘मौन निषेध’ करण्यात आला. तसेच महिलांवरील अत्याचाराचाही निषेध करण्यात आला आहे. […]
Dhananajay Mundhe : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. कृषी विभागांच्या प्रश्नांवर चर्चा करताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीकविमा, वॉटर ग्रीड, कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांनी आजच्या चर्चेदरम्यान कृषी विभागासोबतच जलसंपदा, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, गृह आदी जवळपास 15 विभागाच्या चर्चेला राज्य सरकारच्या वतीने उत्तर दिले. अत्यंत अभ्यासपूर्ण […]
Gulaberao Patil replies Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना खेकड्याची उपमा देत माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्यांनी फोडलं अशी घणाघाती टीका केली. या टीकेवर आता शिंदे गटाचे आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील […]
Ahmednagar Marriage : प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे लग्न. लग्न म्हंटले की मोठा गाजावाजा, थाट, मोठं मोठे लॉन्स, डीजे आकर्षक सजावट अशी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे पार पडलेल्या एका लग्नाची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. हा लग्नसोहळा मंगलकार्यालय किंवा लॉन्समध्ये नाही तर चक्क स्मशानभूमीमध्ये पार पडले आहे. […]
तुळजापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीचे काही दागिने गहाळ झाले असल्याचं समोर येत आहे. यात अगदी शिवकालिन दागिन्यांचा आणि भक्तांनी दान केलेल्या दागिन्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. यापुढे सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा, अशी मागणीही […]
Sushma Andhare On Girish Mahajan and Gulabraot Patil : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. ही आकडेवारी सादर करत अंधारे यांनी तब्बल १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला […]