Ashish Shelar replies Uddhav Thackray : शिवसेना पॉडकास्टच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत […]
Uddhav Thackeray criticized PM Modi : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यांनी बंगळुरूच्या बैठकीत INDIA आघाडी स्थापन केली आहे. यानंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने विस्तारण्यास सुरुवात केली. काही पक्षांनी एनडीएत एन्ट्री घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीत या एनडीएवर जोरदार प्रहार केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली, असा […]
Saamana Editorial on MLA Fund Distribution : अजित पवार राज्याचे अर्थमंत्री झाल्यानंतर आमदारांच्या निधीवाटपाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री होताच बंडात साथ देणाऱ्या आमदारांना मोठं गिफ्ट दिलं. शिंदे गटाचे आमदार नाराज होणार नाहीत यासाठी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठीही निधीची तरतूद केली. यानंतर मात्र विरोधी महाविकास आघाडीने टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस […]
Ajit Pawar News : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणलेल्या बंडाचे धक्के अजूनही बसत आहेत. ठिकठिकाणी पक्षाचे नेते, पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत अजितदादांच्या गटात सहभागी होत आहेत. आताही पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याने शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे. सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक बळीराम साठे […]
Maharashtra Rain : मुसळधार पावसाने राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. त्यापाठोपाठ आता उत्तर महाराष्ट्रातही पावसाने जोर धरला आहे. पावसचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. आयएमडीनुसार, […]