अहमदनगर : देशातील वाढत चाललेली बेरोजगारी आणि 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) युवकांच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप अहमदनगर शहर युवक कॉंग्रेसने केला. नगर (Ahmednagar) शहरातील एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर काल मोदींच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापून मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन (National Jobless Day) म्हणून पाळला. यावेळी भाजप […]
Vaijnath Waghmare : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्यावर काल मध्यरात्री जमावाने हल्ला केला. अज्ञात इसमांनी वाघमारेंना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना बीडमध्ये घडली आहे. हल्ला कोणी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हल्ल्यात सुदैवाने वाघमारे बचावले असून चांगलेच भयभीत झाले आहेत. काल […]
Mohan Bhagwat On Marxism : सांस्कृतिक मार्क्सवादाच्या (Marxism) नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विनाश सुरू केला आहे. त्यामुळं जगाला डाव्यांच्या या संकटापासून मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. दिलीपराज प्रकाशनातर्फे लेखक अभिजित जोग यांच्या जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस […]
Weather Update : ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच उघाड दिली असली तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. आज पुणे आणि मुंबईसह आणखी पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून आठवडाभरात राज्यात मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]
Chikhaldara accident : चिखलदरा येथे पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. ही अर्टिगा कार 200 फूट खाली पडली आणि त्यात चार पर्यंटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात परतवाडा ते चिखलदार मार्गावर झाला. दाट धुक्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दरीत कोसळली होती. रविवारी सकाळी […]
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन-अडीच महिने झाले असले तरी अद्याप मुसळधार पाऊस (Heavy Rain) न झाल्याने अनेक जलसाठे अद्याप रिकामेच आहेत. राज्यातील बहुतांश भागात अपेक्षेप्रमाणे पाऊन न झाल्यान अनेक जिल्ह्यांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचा (water shortage) प्रश्न उद्भवू शकतो. सध्या राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ९५ तालुक्यांतील धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक […]