मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी पुन्हा एकदा त्यांचे मराठी कार्ड बाहेर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींने अशी करतात. परंतु, आज त्यांनी जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो-भगिनींने आणि मातांनो अशी केली. ते पनवेलमध्ये आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्याला संबोधित करताना बोलत […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (17 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतरची त्यांची ही दुसरी जाहीर सभा आहे. मात्र या सभेपूर्वीच जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर अजितदादांचाही […]
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात रोजच नवनवीन अन् धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजितदादांच्या गु्प्त भेटीची चर्चा संपत नाही तोच आणखी एक गौप्यस्फोट झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी अट थेट पंतप्रधान मोदी यांनीच अजित पवार यांच्यासमोर ठेवली असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]
Sharad Pawar Phone to Nawab Malik : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक दोन महिन्यांच्या जामीनावर बाहेर आले आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते मंडळींनी त्यांच्या भेटी घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक अशीच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांना फोन […]
Saamana Editorial : ठाण्यातील महापालिका रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या घटनेने राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. रुग्णालायाचा कारभार आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष यांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. सामना अग्रलेखातून आज ठाकरे गटाने याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले आहे. एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरातच टाहो फोडला. या घटनेत निष्पापांचा बळी […]
Earthquake : देशात ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के बसत आहेत. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी भूकंप झाला होता. त्यानंतर आज3 महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून फक्त 5 किलोमीटर खाली होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होता. कोल्हापुरपासून 76 […]