Devendra Fadnavis : राज्यात लोकसभा आणि (Lok Sabha Election) त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाचीही चर्चा सुरू होणार आहे. कोण कुठून लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नसले तरी दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. लोकसभा निवडणूक लढणार […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) काल सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी कापसेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी एक राजकीय गुगली टाकली. त्यांच्या या वक्तव्यातून नेमका कुणाला टोला लगावला याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. आपण केंद्रात किंवा राज्यात कुठेच नसलो तरी सगळीकडे आहोत. राज्य आणि […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नात (Maratha Reservation) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही या प्रश्नात सर्वपक्षीय नेत्यांनी पीएम मोदींना भेटले पाहिजे असे मत व्यक्त केले. दिवाळी सणानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज […]
जालना: राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी राज्याचा दौरे काढला आहेत. जरांगे हे आक्रमक भाषा वापरून राज्यकर्त्यांना थेट इशारा देत आहे. तर मंत्री छगन (Chhagan Bhujbal) भुजबळ ही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत घेऊ नये, यासाठी जोरदार विरोध करत आहेत. […]
अहमदनगर : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास करत असताना जिल्ह्यातील रोजगार निर्मितीमध्ये अधिक प्रमाणात वाढ करतानाच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटन वाढविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मारक उभरण्याचा निर्णय जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) […]
Ahmednagar News : जायकवाडी धरणाला अहमदनगर जिल्ह्यातून पाणी न देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी दिली आहे. जायकवाडी धरणाला अहमदनगरमधून पाणी देण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सध्याची जिल्ह्याची परिस्थिती पाहता पाणी देऊ नये अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकच सूर […]