महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी दोस्ती पण याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढा अन् विखेंना मुख्यमंत्री करा, असं मी बोललो नसल्याचं स्पष्टीकरण कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील, असं विधान सत्तार यांनी केलं होतं. […]
Jayant Patil On Udhay Samant : राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वेगवेगळ्या चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार हे भावी मुख्यमंत्री असतील, असे बोर्ड लागले जातात. त्यात राष्ट्रवादीचे काही आमदार हे अजित पवार, जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री असतील असे बोलत आहेत. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे काही आमदार शिंदे गटातील येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईतील पक्षाच्या युवा संवाद कार्यक्रमात भाकरी फिरवण्याचे नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या वक्तव्याची प्रचितीही आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा […]
Ekanath Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विट करत जोरदार उत्तर दिले आहे. याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन आता शिंदेंनी देखील त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. काहीही श्रम न करता […]
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) बारसू (Barsu Refinery) परिसराला भेट देणार आहेत. त्या प्रकल्पच्या परिसरातील पाचही गावातील नागरिकांना ते भेटणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. बारसू प्रकरणातील प्रश्न मांडण्यासाठी विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले की सरकारला जर […]
Nana Patole On CM Post : राज्यात (Maharashtra) सध्या आगामी मुख्यमंत्रिपदाची (CM Post)स्पर्धा सरु आहे. त्यात काँग्रेसला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी (Congress)महत्वाचे आहेत. आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढत आहोत. मुख्यमंत्री कोणाला करायचे हे जनताच ठरवेल. काँग्रेसकडे प्लॅन बी, प्लॅन सी, सगळे प्लॅन तयार आहेत. आम्ही ते प्लॅन योग्यवेळी सांगणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी […]