“महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?” असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे. महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना […]
मुंबई : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे 12 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी नुकतेच शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केल्याने कळंब नगर […]
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्या कधी पासून लागणार आहे याची तारीख समोर आली आहे. तसेच राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार याबाबत देखील माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळांना (Maharashtra School Summer Vacation) 2 मे पासून सुट्टी जाहीर झाली […]
छ.संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात आली. काल छत्रपती संभाजीनगरच्या मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता… मात्र, आज भाजपकडून मराठा सांस्कृतिक मैदानात गौमूत्र शिंपडून मैदानाचं शुद्धीकरण करण्यात आलंय. यावेळी भाजपचे […]
मुंबई : अरे हरामखोरांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अर्जात काय लिहिलंय ते बघा, सावरकरांनी लिहिलेला माफीचा अर्ज स्वत:साठी नाहीतर इतर कैद्यांसाठी लिहिला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस आज मुंबईतील स्वांतत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानच्या जेलमध्ये कसा प्रवास होता, याबाबत स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांवर […]
अहमदनगर : तालुका स्तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे.या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यातील सर्व तहसिलदार आणि नायब तहसिलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद […]