मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget)अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानसभेत मांडत आहेत. त्यामध्ये विविध घोषणांचा पाऊस पडत आहे. त्यातच यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्याभिषेकाला (Shivrajyabhishek)350 वर्ष होत आहेत. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं आता शिवप्रेमींकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी देवेंद्र फडणवीसांनी 350 […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प पाच अमृतकाळावर आधारित असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठ्या घोषणा केल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत केली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले. अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट […]
Maharashtra Budget : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणार असे सांगितले आहे. याआधी ही योजना फक्त विमा कंपन्यांकडून राबवण्यात येत […]
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. विमा हप्त्याची रक्कम अतिशय कमी केल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. आधीच्या योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जाईल. आता शेतकऱ्यांवर […]
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं कंत्राटदार (Contractor)सक्षम नसल्यामुळं गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्याकडं आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आहे. त्यावर वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (Black List)टाकणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे. संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शरणापूर ते साजापूर-करोडीपर्यंत असलेल्या 6 […]
अहमदनगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. ही पेपरफुटी मुंबईत झाली होती. मात्र आता या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. आश्चर्य म्हणजे या प्रकरणामध्ये एका प्रचार्यासह शिक्षकांचा देखील समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील […]