पुणे : आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण […]
मुंबई : महाराष्ट्र राज्य वाहन महामंडळ कर्मचारी (MSRTC) यांनी 2021मध्ये पुकारलेल्या प्रदीर्घ संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात ओढवलेली होती, याच काळात काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊन आपले जीवन संपवले होत. या संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच्या जागेवर नोकरीत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने (Maharashtra government)घेतला आहे. संप काळात 124 कर्मचाऱ्याचा मृत्यू […]
मुंबई : शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठीच्या काही जाचक अटी यापूर्वी होत्या. मात्र आता बळीराजाची या जाचक अटीतून मुक्तता होणार आहे. बँकांना यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे. बळीराजा हा नेहमी अवकाळी पाऊस, दुष्काळ, […]
सांगली : ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नव्या रस्त्यांची देखील काही दिवसात दुर्दशा होते हे आपण पहिले असेल. मात्र अशा ठेकेदारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी चांगलाच दम भरला आहे. रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू असा दमच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे. मंत्री गडकरी हे सांगलीच्या अष्टा […]
मुंबई : राज्यामधील हवामानात सतत बदल होत आहे. एकीकडे थंडीचा मौसम असताना आता हवामान विभागाकडून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी व रविवार रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशा या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. पावसाच्या आगमने थंडीचा प्रभाव काहीसा […]
पुणे : कोणत्याही सत्ताधारी पक्षातील नेता किंवा पक्ष आपली सत्ता कायम राहावी. यासाठी ज्या काही संस्था, सत्तेचा वापर करता येईल, तेवढे करतच असतात. सध्या भारतीय जनता पार्टीकडून (BJP) किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून ईडी (ED), सीबीआयचा (CBI) विरोधकांवर जो वापर करत आहे. तो चुकीचा अजिबात नाही. त्यांच्या जागेवर मी असतो तर हेच केले […]