अहमदनगर : आहार योग्य असेल तर शरीरासाठी उत्तम अन्यथा शिळे अन्न जीवघेणे देखील ठरु शकते असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. तालुक्यातील टाकळी काझी येथे एकाच कुटुंबातील तीन मुलांना अन्नातून विषबाधा झाली. त्यातील दोन बालकांचा मृत्यू झाला असून एक मुलावर उपचार सुरू आहेत. या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आधिक महिती अशी की, […]
काही राज्यांनी जुनी पेन्शन लागू केली. आज आपण जरी योजना लागू केली तर आता याचा फरक पडत नाही पण याचा ताण २०३० नंतर येईल. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी योजना लागू करता येईल पण राज्यकर्ता म्हणून योग्य विचार केला पाहिजे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जुन्या पेन्शन योजनेवर विधानपरिषदमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. […]
नाशिक : शेतकऱ्यांना जात विचारणं अतिशय चुकीचं असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांचा आज नाशिक दौरा होता. नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर मोठं भाष्य केलंय. Anil Parab : ईडीला संपूर्ण सहकार्य करूनही कदम यांना अटक, सोमय्यांच्या आदेशावर ईडी चालते का? शरद पवार म्हणाले, आधीच कांदा उत्पादक मोठ्या […]
Hasan Mushrif vs Kirit Somaiya : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या 24 एप्रिलपर्यंत मुश्रीफांवर कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. कोल्हापुरात दाखल असलेली एफआयआर रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी न्यायालयात दाद मागितली होती. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना जेरीस आणणाऱ्या […]
Bhaskar Jadhav On Rahul Narwekar : महाराष्ट्र राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय ( Maharashtra Budget Session ) अधिवेशन सुरु आहे. कालच राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी सादर केला आहे. यावरुन सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच सध्या गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही, यावरुन […]
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. […]