- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Ahmednagar Schools : शाळाबाह्य कामांमुळे शिक्षक वैतागले; तनपुरेंनी थेट शिक्षणमंत्र्यांना धारेवर धरलं
Ahmednagar Schools : अहमदनगरमध्ये मात्र शिकविण्या व्यतिरिक्त शिक्षकांना इतर म्हणजेच शाळाबाह्य कामाचा देखील अतिरिक्त बोजा झाला आहे. त्यामध्ये आता शिक्षकांच्या मदतीला आमदार प्राजक्त तनपुरे धावले आहे. त्यांनी शाळाबाह्य कामावरून थेट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, वाचा वेदनादायी कहाणी विद्यार्थांना घडविणे हे मुख्य काम […]
-
Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, वाचा वेदनादायी कहाणी
Latur earthquake : गेल्या काही वर्षांत, जगभरात भूकंपांच्या संख्येत बरीच वाढ झाली. भूकंप (earthquake) झाल्याच्या कितीतरी बातम्या आपण पेपरात वाचत असतो. काही भूकंपात झालेली जीवितहानी कधीकधी मनाला चटका लावणारी असते. त्यातून झालेलं नुकसान भरून काढण्यासठी खूप वेळ लागतो. देशभरातील सर्वांत भयानक भूकंपापैकी, एक म्हणजे 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपात 10 हजार […]
-
Ahmednagar Police : नगरमधील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा…थेट गृहमंत्र्यांना निवेदन
Ahmednagar Police : अहमदनगरमध्ये भाजी विक्रेत्यांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर (Ahmednagar Police) तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे पत्र थेट गृहमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. याबाबतची तक्रार भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अंतोन गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विधानसभा अध्यक्ष पुन्हा अडचणीत? ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव : काय आहे […]
-
Vijay Wadettiwar : ‘दोन लोकं जरी भाजपबरोबर गेली तरी पक्ष त्यांचाच’; वडेट्टीवारांनी सांगितलं कारण
Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना बरोबर (Vijay Wadettiwar) घेत बंड घडवून आणलं. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हही मिळवलं. आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीत बंड करत वेगळी वाट धरली. अजित पवार गट राज्यात सत्तेत आहे. त्यानंतर आता या गटाने राष्ट्रवादीचे […]
-
Ahmednagar Accident : नगरच्या उड्डाणपुलावर पुन्हा अपघात; अपघातात वाहनधारक…
Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये उड्डाणपुलावर अनेक अपघात (Ahmednagar Accident) होत आहेत. अनेक वर्षांपासून नगरकरांच्या प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित उड्डाणपूल अखेरीस उभा राहिला. पुलावरून वाहतूक देखील सुरु झाली. मात्र या उड्डाणपुलावर आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. “बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले […]
-
“बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले
जालना : मराठा समाजाशी आता बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे लागले. जर सरसकटचे आश्वासन नव्हते तर सरकारने वेळ घेतलाच कशाला? आम्ही सरसकटसाठीच त्यांना वेळ दिला होता, तसंच आधीचा जीआर परत कशाला नेला? असा सवाल करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आशिष देशमुख यांना फटकारले. ते अंतरवाली सराटी गावातून 13 […]









