गडचिरोली – अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले. त्यानंतर 5 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी एक पत्रक प्रकाशित केले असून सूरजागड येथील लोहखाणीला खाणीला धर्मरावबाबा देत असलेल्या उघड समर्थनावरून जोरदार टीका केली. तसेच तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या कृत्याची किंमत […]
Irshalwadi landslide : गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळं कोकणात हाहाकार उडाला आहे. काल रात्री 11 वाजता इर्शाळवाडीत (Irshalwadi) दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. दरड कोसळल्याने आतापर्यंत सोळा जणांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झालेत. सुमारे 100 लोक अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेमुळं राज्यभरात हळहळ व्यक्त होतेय. मुसळधार पावसामुळे काही वेळापूर्वी शोधमोहीम थांबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार अजूनही आमच्या सोबत येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार आमचे गुरु आहेत, ते लवकरच आम्हाला समर्थन देतील. आम्ही आमच्या आशा सोडलेल्या नाहीत. ते आमच्यासाठी वडिलांच्या समान आहेत. त्यांच्या दारात जाऊन आशीर्वाद घेण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया […]
landslide collapse in Raigad Irshalwadi : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात […]
Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावात रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला. पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. या गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक […]
योगेश कुटे : सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे दोन नातू डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) आणि डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांच्यात आजोबांचा वारसा पुढे कोण चालवणार, हा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिला जात होता. या दोन्ही नातवांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा होती. त्याचा फटका तेथे देशमुख गटालाच बसत होता. सांगोल्याचा आमदार […]