- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Nashik Crime : मुलीचं अपहरण करणाऱ्याच्या घराबाहेरच आई-वडिलांवर अंत्यसंस्कार
Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इंथ घडली आहे. पण ज्या तरुणानं मुलींच अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी […]
-
पाचच दिवसांनी शिंदे-फडणवीस पुन्हा नगरला; निळवंडेतील पाणी सोडण्याची चाचणी
समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर शहरात आले होते. आता पुन्हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ३१ मे रोजी नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी येणार आहेत. ३१ मे रोजी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला दोघे येत आहेत. त्यानंतर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून […]
-
निळवंडे धरण : राजकारणाचे बांध फोडून अखेर पाणी वाहणार ! जाणून घ्या इनसाईड स्टोरी
अशोक परुडे: प्रतिनिधी Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe: प्रवरा नदीवर निळवंडे धरण (Nilwande dam) उभारणे, त्याचे कालवे, उपचाऱ्या तयार करण्यासाठी तब्बल पन्नास वर्षांचा कालावधी लागला. या धरणाच्या पाण्यावर शेती बागायती होईल, या आशेने एक पिढी सरली आहे. आता धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण होत आले आहे. या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व […]
-
पावसाच्या तोंडावर राज्याच्या सातही विभागांमध्ये ‘एनडीआरएफ’ तैनात…
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी आपत्ती दल नेमून बचावकार्याची पथके तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद.. (२९/५/२०२३) https://t.co/aEpWKAoDvu — Eknath Shinde […]
-
महाराष्ट्र सदनात घडलेल्या घटनेवर अजित पवार म्हणाले, ‘या घटना जाणूनबुजून….’
Ajit Pawar’s reaction on the incident in Maharashtra Sadan, : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra House) काल प्रथमच स्वातंत्र्यसेनानी सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मात्र या जयंती सोहळ्यादरम्यान, महाराष्ट्र सदनाच्या मध्यभागी असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यात आले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले. […]
-
Ahmednagar : लाखो रुपयांची रोकडं अन् दागिणे घेऊन प्रियकरासोबत काढला पळ
आजकाल लोक प्रेमात काहीही करायला तयार असतात. प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात. अशाच आंधळ्या प्रेमाची प्रचिती नुकतीच एका घटनेमुळं पाथर्डीकरांना आली. शहरातील एका खासगी वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने संस्थेतील 38 लाखांची रोकड व 12 तोळे सोने घेऊन प्रियकरासोबत पळ काढला. या घटनेची तक्रार संस्थेच्या मालकाने करणं अपेक्षित असताना मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात […]









