- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
पुढील चार तासांत अहमदनगरमध्ये वादळी पाऊस…
-
…तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, राजू शेट्टींचे खडेबोल
महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम राजभवन, मंत्रालयात घेतला असता तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, या शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या गर्दीतील एकूण 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, यंदाची जनगणना […]
-
शेतकऱ्यांसाठीची खास योजना, केंद्र सरकार देतंय 90 टक्के अनुदान; आत्ताच अर्ज करा
PM Kusum Yojana : केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत सरकार सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत आहे. पीएम कुसुम योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या […]
-
Uday Samant : उष्माघात प्रकरणाचं राजकीय भांडवल करु नका…
वातावरण बदलामुळे पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाला, याचं कुणीही राजकीय भांडवल करु नये, या शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मंत्री उदय सामंत यांनी उष्माघातावर पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडलीय. “विचारधारेवर काम करणाऱ्या सर्वच लोकांच…” अजित दादाच्या प्रश्नांवर बावनकुळे म्हणतात… पुढे बोलताना ते उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र भूषण […]
-
चक्क 36 पानांची विवाह पत्रिका! पत्रिकेतून लग्न सोहळ्याचं आगळं-वेगळं आवतनं
36 page wedding card: लग्न म्हटलं की, लग्नपत्रिका आलीच. लग्नपत्रिका मिळाल्याशिवाय, लग्नाला येणार नाही, हा हेका अजूनही अनेकजण धरतात. पण, आता जसाजसा काळ बदलत चालला आहे, तशी विवाह करण्याच्या पध्दतीतही बदल होत आहेत. लग्नपत्रिकेचं स्वरूपही बदलत चाललं आहे. लग्नपत्रिका…. श्रींच्या आशिर्वादासह तारीख, वेळ, ठिकाणी, वधू-वरांची नावं, लग्नाला यायचा आग्रह….. हा सर्वसाधारण मजकूर पत्रिकेत असतो. मात्र, […]
-
उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा वाढला…
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज (१६ एप्रिल) गौरवण्यात आलं. खारघर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्री सदस्यांची मोठी गर्दी उसळली होती. याचदरम्यान काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याने सुरुवातीला सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा मृतांचा आकडा 13 वर गेला आहे. खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान […]
-
समाजसेवक अण्णा हजारेंनी गावात थाटला ‘हा’ नवा व्यवसाय
Anna Hazare : लोकपाल आंदोलनामुळे देशभर ख्याती पसरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सर्वाना माहीतच आहे. अहिंसेचा मार्ग अवलंब करत व महात्मा गांधींचे विचार आचरण करत अण्णा हे जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतात. मात्र आता अण्णा हे एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये एका नवा व्यवसाय सुरु केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक […]









