- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
पैशांच्या उधळपट्टीला चाप ! ‘या’ निवडणुकीतही उमेदवारांची खर्च मर्यादा झाली फिक्स..
Election Expendieture : देशाच्या कानाकोपऱ्यात रोज कुठे ना कुठे निवडणुका सुरू असतात. या निवडणुकांत गैरप्रकारांना आळा घालण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते. यासाठी आयोगाने काही नियमही बनवले आहेत. आचारसंहिता तयार केली आहे. निवडणूक लोकसभेची असो की ग्रामपंचायतीची या निवडणुकीत उमेदवाराने किती खर्च (Election Expendieture) करायचा याची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त खर्च उमेदवाराला करता […]
-
मुख्यमंत्रीपदाबाबत विखेंच्या मनात काय?; प्रतिक्रिया देताना म्हणाले…
Radhakrishna Vikhe Patil : सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी […]
-
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री शिंदेंचे टीकास्त्र
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, कोण मदत करणारं आणि कोण बडबड करणारं हे शेतकऱ्यांना चांगलचं माहीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आज अहमदनगरमधील पारनेमध्ये शेतकऱ्यांच्या नूकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही जे काही करतो […]
-
अवकाळीची अवकृपा, अहमदनगर जिल्ह्यात साडेनऊ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
Crops on more than nine thousand hectares in Ahmednagar district were affected : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीठ झाली. चार दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात गारपीट, […]
-
Jayant Patil : पक्षाचं चिन्ह कायम राहील; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रसचा (NCP)राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress)आणि सीपीआय (CPI)या पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]
-
Mahavikas Aghadi : महाराष्ट्र दिनी मुंबईतल्या बीकेसीवर ‘वज्रमूठ’ नागपूर पाठोपाठ राजधानीत सभा
महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे […]










